बी सी ना न्याय कधी मिळणार ?

इचलकरंजी : प्रतिनिधी.आनंदा शिंदे…
केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने ओबीसींच्या फार मोठा अन्याय केला आहे.
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये वेळेत डेटा हजर केला असता तर ओ बी सी ना स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओ बी सी जाती आधारे ओ बी सी प्रतिनिधी ना वाव मिळाला असता.
सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षण न टिकल्या मुळे ओबीसींच्या वर फार मोठा आघात झाला आहे.
शिक्षण नोकरा मध्ये देखील पुढे धोका निर्माण होणार आहे म्हणून ओ बी सी सर्व नेते सह कार्यर्कत्यांनी एक संघ रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे तरच आपला न्याय मिळाले.
केंद्रं सरकार व महाराष्ट्र सरकार ओ बी सी नेत्यांना काहीतरी गाजर दाखवून ओबीसी चा लढा मध्ये फूट पाडण्याचा कुटिल कारस्थान रचला आहे ओ बी सी चा कार्यकर्ते ने पुढे येऊन हा लढा दिला पाहिजे.
२०२२ ओ बी सी जातवार जनगणना होणारा मागणी करिता जन मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ओ बी सी जातीतील प्रमुख ना धावती भेट देऊन बैठक चा आढावा व निमंत्रण पत्र या मिटींगला येण्यासाठी निमंत्रण देण्यात आले कोल्हापूर जिल्हा तून कोणत्याही आंदोलन मध्ये आग्रसर असणारे इचलकरंजी शहराकडे प्रथम बघितलं जाते म्हणून आम्ही पण सुरुवात प्रमुख कार्यकर्ते भेटी गाठी सुरुवात इचलकरंजी तून केली आहे.
ओ बी सी सरचिटणीस श्री दिगंबर लोहार व कोल्हापूर लायन क्लब चे अध्यक्ष श्री मोहन हजारे प्रथम इचलकरंजी येथे आगमन होताच

संत गाडगे महाराज चॉरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री आनंदराव शिंदे यांनीही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . या प्रसंगी डोंबारी समाजाची ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत जावळे व अशोकराव लाखे हे हजर होते. ट्रस्ट सचिव श्री प्रकाश शिंदे यांनी आभार मानले.
बुधवार दिनांक ५/१/२०२२
ठिकाण: वैश्य वाणी समाज बोर्डिंग शाहूपुरी हॉटेल त्रिवेणी जवळ कोल्हापूर.
वेळ सकाळी ठिक ११ वाजता..
ओ बी सी सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला हजर राहण्याचे असे आवाहन सरचिटणीस श्री दिगंबर लोहार शेवटी केले….