मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच कॉलेज कधी सुरु करायचे निर्णय होईल : मंत्री उदय सामंत

राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत चालली होती. त्यामुळे पुन्हा एकदा…

धक्कादायक! तीन महिन्यांच्या गरोदर वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

राज्यात सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये वन्यप्राणी गणना सुरु आहे. त्यामुळे वनविभाग मोठ्या प्रमाणात कामामध्ये मग्न झाला…

विद्यार्थींनींच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार करणार- मंत्री उदय सामंत

मुंबई: विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षितता महत्त्वाची असून छेडछाडमुक्त, सायबरमुक्त परिसर राहिण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्यासंदर्भात सर्वसमावेशक अशी…

येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी

येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास परवानगी कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचेशालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा…

रायगड येथे होणार १०वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

वारकरी साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे १०वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २२ आणि २३…

‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा घोटाळा; भाजपा आमदार मिहीर कोटे यांचा आरोप

मुंबई : राणीच्या बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत १०६ कोटींचा गैरप्रकार झाला असून ही…

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु होणार, बालवाडी ते बारावीचे वर्ग भरणार; सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यात कोराना रुग्ण संख्या नियंत्रणात आल्यामुळे 15 फेब्रुवारीपयर्र्ंत बंद करण्यात आलेल्या शाळा आता…

आता शाळांमध्ये होणार १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहे. त्याआधी विद्यार्थ्यांचे लसीकरण होण्याकरता लसीकरण मोहिम राबवण्यात…

मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारा असल्याने कोल्हेंच्या निर्णयाचे स्वागत करतो- तुषार गांधी

मुंबई : ‘व्हाय आय किल गांधी’ या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथूरामची भूमिका केली आहे.…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दिलेल्या जमिनीचे कर्जे माफ करावीत शेतकऱ्यांची मागणी

कुरुदवाड - प्रतिनिधी-कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दिलेल्या जमिनीच्या कर्जाबाबत महापुर अतिवृष्टी आणि…