आरोग्य संपन्न समाज निर्मिती झाली तरच दारिद्रय नष्ट होण्याची सामाजिक क्रांती घडेल : चेतनभाई इंगळे

आरोग्य संपन्न समाज निर्मिती झाली तरच दारिद्रय नष्ट होण्याची सामाजिक क्रांती घडेल : चेतनभाई इंगळे

कोल्हापूर, आरोग्य संपन्न समाज निर्मिती झाली तरच या देशात दारिद्र्य नष्ट होण्याची सामाजिक क्रांती घडेल असे उदार चेतनभाई इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य संविधान रक्षक सेना पेंथर आर्मी यांनी आयुष म स्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यालय उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त केले.

उचगाव तालुका करवीर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक संचालक इरफान हजारी होते, चेतन इंगळे पुढे म्हणाले कि आयुर्वे द उपचार पद्धतीचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने नव्याने स्थ- पन झालेल्या आयुष्य मल्टीपर्पज फाउंडेशन ची निर्मिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवानंद कुंभार यांनी केले आहे त्यांचा हा आरोग्य विषयक उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला आरोग्य संपन्न बनवेल अशी त्यांनी खात्रीव्यक्त केली से पुढे म्हणाले सम राजामध्ये कुठेही अन्याय अत्याचारव आपल्या हकाच्या लढाईचा विषय आला तर स्वराज्य संविधान रक्षक सेना पैंथर आर्मी सामान्यांचा आयाज म्हणून लढेल यासाठी सर्व उपेक्षित, वंचित, शोषित घटकांनी स्वराज संविधान रक्षक संघटनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

उपस्थित आयुष्य फाउंडेशनच्या सर्व सदस्य च पदाधिकाऱ्यांना आरोग्य विषयक सुशीलभाई जनजागृती चळवळ आपण यशस्वी व्यक्त केली. या कार्यक्रमास पैंथर आठवले, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुशीलभाई जाधव आयुष्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवानंद कुमार, डॉ. राजेंद्र पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ.चंदाताई पाटील, महाराष्ट्र सल्लागार अध्यक्ष सौ. शारदा कोडलकर, अँड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकेश आंबेडकर, प्रशांत कांबळे, ओमकार पाटील, रुकसाना शेख अंकिता शहा यांनी केले. स्वागत निकिता कांबळे, वनिता पवार, काजल सोरटे, प्रवीण सुर्वे, आस्मा सुरेखा गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष सौ. शारदा कोडलकर, अँड.मुकेश आंबेडकर, प्रशांत कांबळे,ओमकार पाटील, रुकसाना शेख निकिता कांबळे, वनिता पवार, काजल सोरटे, प्रवीण सुर्वे, आस्मा मुलाणी, किरण गावणकर, रिजय खतीब यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता शहा यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक अभिनंदन कांबळे यांनी तर आभार तेजस जंगम यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *