डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

‘डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !’

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२६३६६२

कर्जखाते असलेल्या नोंदीची दस्तवेज इंद्रायणीत बुडवून लोकांना कर्जमुक्त करणारे जगातले पहीले महापुरुष म्हणून जगद्गुरू तुकोबाराय यांचे नाव घेतले जाते तर दुसरीकडे ज्यांच सरकार आल्यापासून महागाई बेरोजगारीमुळे लोकांना दोन वेळेच्या जेवणाचे वांदे निर्माण झाले. आज लोकांना प्राथमिक गरजाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत त्यामुळे ते बँकांकडून किंवा खाजगी सावकारांकडून पैसा घेऊन लोक स्वतःच्या कुटुबांची उपजिवीका भागवत आहेत. आज लोक कर्जमुक्त होण्याऐवजी कर्जबाजारी होत आहेत. कारण भाजप सरकारने सगळा सत्यानाश केला म्हटल तरी चुकीच ठरणार नाही कारण एकीकडे देशातील जनता दुष्काळात होरपळत असताना दुसरीकडे मागिल वर्षी शिर्डी येथिल नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च केला होता. त्याठीकाणी ८०० बस लावण्यात आलेल्या होत्या. तेव्हा प्रश्न पडतो की, देहू येथिल मोदींच्या कार्यक्रमासाठी किती पैसा उधळला असेल ?हा पैसा जनतेने दिलेल्या करातून जमा झालेला म्हणजे लोकांचा नाही का ?.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ट्वीट करत म्हणाले होते की, मी पुणे आणि मुंबईमधील कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार असून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या देहूतील मंदिराच्या शिळा लोकार्पणाच्या कार्याक्रमामध्ये सहभागी होणार आहे. संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत : दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं अस म्हणाले. त्या मोदींना सांगांव वाटत की, तुकोबांनी समाजाला दिशा देऊन नवा मार्ग दाखवला होता पण तुम्ही व तुमचे संघी समर्थकांनी समाज दिशाहीन केला त्याच काय ?नरेंद्र मोंदीनी तुकोबांची पगडी व विना हाती घेऊन खुप काही कमावल्याचा गवगवा केला परंतू कोणी टिळा टोपी परिधान केली म्हणजे तुकोबा होत नाही, हे संघी समर्थकांनी समजुन घ्याव. म्हणून तर प्रा. पंजाबराव येडे म्हणतात की, डोक्यावर पगडी घातल्याने तुकाराम होता येत नाही, हातात वीणा धरल्याने कुणी संत होत नाही तसेच प्रा. प्रकाश नाईक म्हणतात की,
गौरव तुझाच केला तुझ्याच संतत्वाचा,
डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
मुखवटा तुझा त्याने परिधान केला होता,
सोंग वारक-याचे वठवून छान गेला !.
देहुतील भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, सावरकरांनी जेलमधे हातकड्यांच्या चिपळ्या करुन तुकोबांचे अभंग म्हटले होते. त्या मोदींना सांगाव वाटत की, सावरकरांनी जेलमध्ये हातकड्यांच्या चिपळ्या करून अभंग म्हटले अस कोणताही इतिहाकार सांगत नाही परंतू हेच सावरकर तिथे नथुरामच्या नावाने शंक करत असतील व त्यांच्या आठवणीत ‘सदा सर्वदा नथुरामा योग तुझा घडावा, तुझे कारणी (खाली ?) देह माझा पडवा’ हा रामदासाचा शृंगार मंत्र नक्की म्हणत असतील हे कोणीही नाकारू शकत नाही. कधीच कुठे नसलेल सत्य मोदींनी देहुत सांगितले पण तुकोबांच्या गाथा इंद्रायणीत कोणी बुडवल्या हे सत्य का सांगितले नाही ?म्हणून तर प्रेमकुमार बोके म्हणतात की, सावरकर जेलमधे हातकड्यांच्या चिपळ्या करुन वाजवत होते ही फुसकी सोडली, पण तुकोबांच्या गाथा कृरतेने नदीत बुडविणारे कोण होते हे सत्य मात्र सांगितले नाही !.
संत तुकाराम महाराजांना ज्या भटुर्ड्यांनी आतोनात त्रास दिला पण ते तुकोबांचे विचार खोडू शकले नाहीत. आज त्यांचेच रामदासी वारसदार देखिल तोंडी तुकोबांची भाषा बोलताना दिसतात पण या बांडगुळांच्या मणी उघड फिरून महीलांची साडीचोळी परिधान करणारा रामदास, स्वतःच्या आईच मस्तक उडवणारा परशुराम, पुरुषांसोबत चुमाचाटी करणारा नथुराम, महीलांवर बलात्कार करणारा आसाराम हे भटांचे आदर्श आहेत पण हे बहुजन समाज ओळखून आहे. त्यामुळे या बांडगुळांनी कितीही बहुजन महापुरुषांचे नाव घेऊन लोकांना आपलस करण्याचा प्रयत्न केला तरी काही परक पडणार नाही. कारण, हे रामदासी समर्थक केवळ बहुजन महापुरुषांना कामापुरते वापरतात किंवा काहीतरी चुकीच सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. देहू येथे रामदासाचे समर्थक परशुरामाचे वारसदार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुकाराम महाराजांच्या शब्दांच्या धनात इतकी ताकद होती, की ते शब्द कुणी मिटवू शकले नाहीत. इंद्रायणीत बुडवा किंवा शिळेनं बंद करा. पण ते तुकोबारायांचे शब्द होते, ते शब्द पुन्हा वर आले. त्या शब्दांनी जनाजनाला व्यापून घेतलं. त्यांनी जो मार्ग दाखवला होता त्या मार्गावर चालण्याचं काम आपले पंतप्रधान करत आहेत. ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ हाच मंत्र मोदींनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाची मोहीम हाती घेत रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी आहेत. (लोकसत्ता १४ जून २२) तुकोबांच्या विचारांवर मोदी चालतात अस म्हणणा-या फडणवीसांना सांगाव वाटत की, दिन दुबळ्या आडल्या नडल्याला सहकार्य करण्याची शिकवण तुकोबांची आहे तर मोदींची धारणा ही केवळ संघ हीताची व भांडवलदारांचे पालन पोषण करण्याची आहे. मोदी रंजल्या गांजल्यांची सेवा करतात म्हणजे नेमकी कोणाची करतात ?मोदींचे रंजल्या म्हणजे आदानी आणि गांजल्या म्हणजे आंबांनी आहेत ?हे आमच्या बहुजन समाजाने ओळखले आहे. म्हणून तर प्रा. प्रकाश नाईक म्हणतात की,
तुझी रंजली माणसे हा त्यांना गांजतो आहे,
फेकून चार गोष्टी तो टाळ्या खाऊन गेला !
पाडू उघडे पितळ या ढोंगी माणसाचे,
गावात तुझ्या जरी तो खाऊन भाव गेला !.
पुण्यातील कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भुयारातील गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर यांची चित्रे असलेल्या स्थाळाच उद्धाटन केल. तेव्हा मोदींना विचाराव वाटत की, त्या गँलरीत सावरकर नथुरामचा पृष्ठभाग चेपतानाचा फोटो आहे का ?नसेल तर का नाही ?हा फोटो त्या गँलरीत नसेल तर सावरकर भक्तांचा जीव तळमळणार नाही का ?कारण सावरकर व नथुरामचे अनैतिक संबंध होते हे माफीवीर सावरकर या पुस्तकात स्पष्टपणे लिहले आहे. मोदींची वर्तवणुक म्हणजे डब्बल ढोलकी आहे. एकीकडे तुकोबांची वेशभूषा करून नाटक करत रामदासी परशुरामी समर्थंकाची गळाभेट घ्यायची. तर दुसरीकडे बुध्द शिव फुले शाहू आंबेडकर यांचा नाव घेऊन माफीवर पुरुषांच्या पष्ठभागावर तहान भावणारे सावरकर यांचे समर्थन करायच याला डब्बल ढोलकी म्हणू नये तर काय म्हणावे भक्तांनो. म्हणून तर ज्ञानेश वाकुडकर म्हणतात की, उजळ माथ्यानं चार चौघात नाव घेता येइल, असा एकही नेता यांच्या कळपात आजवर निर्माण झालेला नाही. खरं तर याची लाज नव्हे, निदान खंत तरी का वाटू नये ?…खरं तर तुकाराम हे या लोकांना झेपणारे संत नव्हेत !.
पिंपरी चिंचवड येथे भाजपाच्या वतीने एक बँनर लावले होते. ज्यात पंढरीच्या पाडूंरंगापेक्षा मोदींची प्रतिमा मोठी व तुकोबांच्या वेशभूषेत मोदींना दाखवण्यात आल होते. त्याबद्दल अकोला येथे आरएनओ या वृत्तसंस्थेशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, ‘भारतीय जनता पार्टीने आज नाटक सुरू केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगदगुरू संत तुकोबारायांच्या वेशात दाखवून त्यातून तुकोबारायांचा फार मोठा अपमान केला आहे. ज्या पांडुरंगाला आमच्या संतांनी सर्वस्व मानलं त्या पांडुरंगाची प्रतिमा मोदींपुढे लहान करण्यात आली. यामागे भाजपाच्या आध्यात्मिक विकास आघाडीचा मेंदू आहे. भाजपाकडून वारंवार अशा पद्धतीने समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचं पाप होत आहे. मोदी पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. नरेंद्र मोदी निश्चित मोठे आहेत, पण ते पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाही हा माझा वारकरी म्हणून विश्वास आहे. त्यामुळे यामागील मेंदू शोधला पाहिजे, वारकरी पांडुरंगाचा अपमान कधीही सहन करणार नाही. मी अशा कृत्याचा निषेध करतो असही ते म्हणाले. (लोकसत्ता १३ जून २२) तेव्हा बँनरच्या माध्यमातून तुकोबांचा कमीपणा दाखवणा-या बांडगुळांना सांगावं वाटत की, तुका आहे आकाशा एवढा मात्र त्यांची बरोबरी करणारा तुमचा नेता आहे मुतखड्या एवढा.
शेवटी बहुजन समाजाला सांगवं वाटत की, हे संघ समर्थक नरेद्र मोदी जरी तुकोबांच नाव घेऊन टिळा टोपी परिधान करून नाटक करत असले तरी हेच मोदी तुकोबापेक्षा मनु श्रेष्ठ म्हणणा-या आंबा फेम मनोहर भिडेसाठी ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझी दंगलीतून सुटका करण्याकामी देह माझा तुझ्या कामी यावा’ असा मंत्र मनातल्या मनात म्हणत तिजोरीच्या चाव्यांचा खळखळट करत नसतील कशावरून म्हणून शेवटी प्रा. प्रकाश नाईक यांच्या शब्दात सांगाव वाटत की,
देहूत काल तुझ्या रे भोंदू येऊन गेला,
सवयीने नेहमीच्या थापा मारून गेला!
माखलेत हात ज्याचे रक्तात माणसांच्या,
बघ अहिंसेवरती बाता मारुन गेला!.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *