काऊ हाग डे मग काऊचा मुत पी डे कधी ?
✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
१. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू
२. भट बोकड मोठा
३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !
या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
‘गाय हाग डे’ येईल वाटलं नव्हतं,
शेण सहज माणूस पेड्यासारख खाईल वाटलं नव्हतं
मुताची सुद्धा फॅक्टरी खुलेल वाटलं नव्हतं,
गरीबी हटाव चा जीआर निघाला नाही,
‘गाय हग डे’ चा जीआर निघेल वाटलं नव्हतं
माणसांपेक्षा जनावरांना किंमत येईल वाटलं नव्हतं !
वरील ओळी ह्या आॅल इंडिया पॅथरचे दिपक केदार यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केल्या असून यातून जे वास्तव त्यांनी मांडलं ते एकदम सत्य आहे. पण हे वास्तव त्यांनाच पटत ज्यांना थोडीशी बुद्धी आहे, ज्यांना बुद्धीच नाही त्यांना थोडीच हे वास्तव पटणार आहे. ज्यांच्या घरात गाय नाही, ज्यांनी कधी गाय सांभाळली नाही, ज्यांनी कधीच गायीचं शेण काढलं नाही पण ते कधीच दूध आणि तुपाशिवाय जेवत नाहीत ते भटुर्डे आम्हा बहुजनांपुढे गायीचं तत्वज्ञान का हेपलत असतील ? ज्या बहुजनांच्या हाताला शेण गोमुत्राचा वास येतो त्यांना काय म्हणून हे विदेशी भटुर्डे गाय गोबर गोमुत्राचे फायदे सांगत असतील ? ज्यांनी आपल्या जन्मदात्या मायीचं मस्तक उडवल ते आता बहुजनांना गायीला मिठी मारा म्हणून सांगत आहेत त्यांचं आम्हा बहुजनांनी काय म्हणून ऐकावे ? या विदेशी भटांच वर्तन म्हणजे गायीला मिठी अन् माईच्या मानेवर कु-हाड ? असंच आहे असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? प्रेम असंच घडतं का ? एकमेकांचे विचार भावना जेव्हा समजून उमजून घेतल्या जातात तेव्हाच त्यांच्यात जे जातीपातीच्या पलीकडचे नाते निर्माण होते त्याला प्रेम असं म्हणतात. पण ज्या विदेशी संघाणू व विषाणूंचे नातेवाईक मुस्लिम आहेत त्यांना मात्र ह्या प्रेम आणि व्हेलेंटाईन दिवसांचा फार तिरस्कार आहे. जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत त्या सर्व राजकीय हस्तक व दलालांचे नातेवाईक मुस्लिम आहेत त्यांना आपल्या मुलीचे प्रेम प्रकरण छान वाटते मात्र बहुजन समाजातील मुलींनी प्रेम केलं तर यांचा धर्म आणि संस्कृती मात्र धोक्यात जाते कशी ? मायीच मस्तक उडवणा-या पिलावळींच्या औलादी आम्हा बहुजनांना कोणत्या संस्कृतीचे धडे देण्याचा प्रयत्न करत आहेत ? मायीच मस्तक व स्वतः मुलीसोबत निजणारे हे दलाल भडवे आम्हाला काय म्हणून संस्कृतीचे धडे देत आहेत ? ज्यांना प्रेम काय असत हेच माहीत नाही त्यांना काय भावना व त्यांची कदर असणार आहे. ज्या संघाणूंना केवळ प्रदीप जोशीला आपला पृष्ठभाग दाखवून त्यांचेकडून चोळून आणि घोळून घ्यायची सवय आहे त्यांना काय प्रेमाची किंमत माहीत असणार आहे. पुरुषांच्या तोंडाची लाळ चाटणारे हे संघाणू व्हेलेंटाईन दिवशी अनेक तरुण तरुणींना पकडून त्यांना अतोनात छळून आपण संस्कृतीचे रक्षक असल्याचा बहाणा करून मोठेपणाचा आव आणतात पण यांच्या गांडीखालचा अंधार कोण दूर करणार आहे.
व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. हा महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येकजण हा दिवस अधिक खास पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो. तर, १४ फेब्रुवारी रोजी आपल्या पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं जातं. दरम्यान, पशु कल्याण मंडळाने आपल्या नोटीशीत म्हटले की, व्हॅलेंटाईन डे ऐवजी १४ फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी ‘काऊ हग डे’ साजरा करावा, सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण बनवून गायींना मिठी मारून हा दिवस साजरा करावा अशी प्राणी कल्याण मंडळाने मागणी केली आहे. (एबीपी माझा ०८ फेब्रु. २०२३) प्राणी कल्याण मंडळातील अधिका-यांच्या प्रेमाप्रतीच्या भावणा मेल्या का ? लोकांना गायीला मिठ्या मारायला सांगणारे हे अधिकारी भडवे आपल्या घरच्या बाईला तरी मिठी मारतात की नाही ? व्हेलेंटाईन च्या माध्यमातून अनेकजण आपला पार्टनर निवडताना जात पात पाहत नाही, त्यामुळे जातीयता नष्ट होत आहे. जर का या प्रकरणामुळे जातीद्वेष कमी झाला तर ब्राम्हणांच अस्तित्व संपुष्टात येण्यास उशीर लागणार नाही या भितीमुळेच तर असे गायी म्हशीला मिठी मारायला लावायचे धंदे ह्या भट आणि भटधार्जिण्याच्या डोक्यात येत असतात. पण आमची येडी गोबरभक्त त्याला सहज बळी पडतात कारण यांच्याजवळ अकलेची कमतरता असते असं म्हटलं तरी चालेल. कारण छू म्हटलं की पळणारे बहुजनांतीलच जास्त आहेत. या मंडळाच्या अधिका-यांनी किती लंपीग्रस्त गायींना मिठी मारून मन शांती करून घेतल आहे.
बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, गायीला मिठी मारणे केवळ त्यांच्या आरोग्यासाठीच नाही तर माणसांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. यामुळे शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ऑक्सिटोसिन हार्मोन देखील वाढते ज्यामुळे तणाव कमी होतो. याशिवाय पाळीव प्राण्यांबरोबर थोडा वेळ घालवणे, त्यांच्यासोबत खेळणे, बसणे यामुळे मनाला शांती मिळते. (एबीपी माझा ०८ फेब्रु. २०२३) गायीला मिठी मारणे माणसांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे अस म्हणणारे भडवे उद्या डुक्कर विष्णुचा अवतार आहे असं म्हणत त्यालाही मिठी मारण्याचे आव्हान करतील अन् आमचे येडे डुक्कराला मिठीत घेतील तेव्हा नवल वाटायला नको. प्राणी कल्याण मंडळाने किती लोकांनी लंपी आजारग्रस्त गायींना मिठी मारली आहे ? शेतकरी शेतमजूर हा दररोज आपल्या शेतात गायीचे संगोपन करतो त्याला मुळीच गायीचे फायदे कोण्या ऐ-या गै-यांनी सांगू नयेत. कारण शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोर दररोज गायीचं शेणकुड काढतात त्यांना मुळीच ह्या गोबरभक्तांनी आकलेचे डोस पाजू नयेत.
ज्या भडव्यांनी गाय म्हणजे आई अस सांगितल त्यांनी खुशाल गाईला आई अन् बैलाला बाप म्हणून त्यांना मिठ्या माराव्यात त्यांच्याशी आमचं काही देणंघेणं नाही. यांची मायच जर गाय असेल तर यांचा बाप नक्कीच बैल असला पाहीजे. जन्मदात्या माईच मस्तक उडवणा-या औलादींकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार आहोत. गाय हमारी माता हैं म्हणणा-या पिलावळी इतर देशात गोमांस निर्यात करतात हे किती अंधभक्तांना माहीत आहे. कारण गोमांस निर्यात करणा-या कंपन्यांचे मालक हे मुस्लिम नसून विदेशी ब्राम्हण आहेत म्हणून तर गोव्यात बिफ कमी पडू देणार नाही असं मनोहर पर्रीकर म्हणाले होते. तेव्हा हे रेशिमबागेतील किडे कुठे प्रदीप जोशीच्या ओठांची चव चाखत बसले होते का ? प्रदीप जोशीकडून स्वतःच्या पृष्ठभागावर बोटे फिरवून घेणा-या ह्या संघी विषाणूंना थोडीच प्रेमाची भाषा आणि प्रेम कळणार आहे. ‘काऊ हाग डे’ चा ढोल बडवून लोकांच्या मन आणि मस्तकाची माती करणारे हे प्राणी कल्याण मंडळाचे भडवे प्रशासकीय अधिकारी स्वतः मात्र गोमांस निर्यात करणा-या कंपनंच्या मालकाच्या गळ्यात गळे घालून गोमांस खाऊ म्हणत नसतील कशावरून ? कारण ‘अल कबीर बीफ एक्सपोर्ट’ या कंपनीचा मालक कोणता मुस्लिम नसून अतुल सबरवाल हा ब्राम्हण आहे तर ‘अल अरबीया बीफ एक्सपोर्ट’ या कंपनीचाही मालक मुस्लिम नाहीतर गुजराती ब्राम्हण सुनिल कपुर आहे. आता १४ फेब्रुवारीला भक्तांनी ‘काऊ हाग डे’ करत करत ‘काऊच शेण खाऊ डे’ सुध्दा केला तर आम्हाला काहीच फरक पडणार नाही कारण या रंडव्यांना आणि गंडव्यांना प्रेम आणि त्यामागची भावना कळते तरी कुठे ? त्यामुळे प्रदीप जोशीची लाळ चाटणा-या गंडव्यांना उत्तम मोर्वेकर हे आपल्या फेसबुक पोस्टमधून म्हणतात की, ‘ज्यांना बाईला मिठी मारायची सोय नाही, त्या सांडांनी (रंडव्यांनी) गाईला मिठी मारावी… गाय नाही भेटली तर बैलाला मिठी मारावी…बैलही नाही भेटला तर एखादा टोणगा पहावा…टोणगाही नाही भेटला तर एखादं गाढव बघावं… आणि यातलं काहीच भेटलं नाही तर शाखेत जाऊन प्रदीप जोशीला मिठी मारावी… संघी सोंघट्याच्या गायघाल्यांनो, तुमची लायकी तीच आहे रे…!’
ज्या विषाणूंच्या डोक्यात केवळ गाय गोबर गोमुत्र आहे तेच भडवे गोबर गोमुत्राचे फायदे सांगून लाखोंचा मलिदा चाखत आहेत अन् आमची येडी लोक त्यांनी बनवलेला गोबराचा साबण अन् शॅम्पू डोक्याला चोळत आहेत. म्हणून तर ‘गाईच्या शेणापासून बनवलेला नैसर्गिक साबण हा खादी ग्रामोद्योग विभागानं बनवला असून तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते लाँच केला आहे. गायीच्या शेणापासून बनवलेला हा साबण १२५ रुपयांना मिळणार आहे. गाईच्या शेणापासून बनवलेल्या साबणाच्या उद्धाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खादी ग्रामोद्योगासाठी येत्या दोन वर्षांत १० हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचाही प्रस्ताव ठेवला आहे. (लोकमत ०२ आक्टो २०१९ ) आज जे ‘काऊ हाग डे’ म्हणत आहेत ते उद्या काऊ मुत दे साजरा करतील तेव्हा नवल वाटायला नको. कारण हे केंद्र सरकार देखील गोबर गोमुत्राला खतपाणी घालत आहे तर मग त्यातून थोडीच चांगले लोक जन्मला येणार आहेत या घाणीतून जन्माला येतात ते असे शेणाचे गोळे गिळंकृत करणारे सोनकिडे. त्यामुळे आपल्या घरी जर असा सोनकिडा निर्माण होऊ लागला तर वेळीच सावध व्हा. कारण एकदा का हा किडा तुमच्या घरात लहानाच मोठा झाला तर तो आख्ये घर पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा तुमच्या हाती उरतील ते फक्त शेणा मुताचे गोळे. ज्यांना आई बहीण बाबा व प्रियसीवर असलेलं प्रेमच माहीत नाही त्यांनी खुशाल काऊ हाग डे साजरा करून चाय पे चर्चा ऐवजी गाय के मुत पे चर्चा करून गायीचे मुत्र कमी पडले तर मानवी लघुशंकेचे घोट घशाखाली घेऊन तृप्त झाल्याचे ढेकर देऊन आपल्या ढेरीवरून हात फिरवावा त्यांच्याशी आमचा कवडीमात्र संबंध नाही. मात्र या व्हेलेंटाईन दिनी आपल्या आई बाबा बहीण व प्रियशीला मिठी मारून या शेणकिड्याच्या थोबाडीत शेणकुडाने भरलेले पायतान मारावे हीच एकमात्र अपेक्षा. शेवटी आॅल इंडिया पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्याच शब्दांत सांगावं वाटतं की,
मत भारतीय नागरिकांचं घेऊन,
गायीच्या गळ्यात आधार कार्ड बांधतील वाटलं नव्हतं !
राजांच्या दरबारात गाढव, माकड, भाकड पुरस्कार घेतील वाटलं नव्हतं !
माणसं रस्त्याने चालत चालत मरतील,
अन् गाईला अच्छे दिन येतील वाटलं नव्हतं !
माणसं गुलाम अन् गाय आझाद होईल वाटलं नव्हतं
गाय हाग डे आलाय म्हन अन्
व्हेलेंटाईन डे ला पर्याय केला म्हन…!